अहमदनगर जिल्हा बँकेची नगर तालुक्यात निवडणूक झाल्याने शिवाजी कर्डिले हेच या निवडणुकीत हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल लागला गेल्याने निश्चित कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु आम्ही भविष्यात एकसंघ राहून पुढील निव ...
राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवे ...
आधीच दर नियंत्रणात ठेवले असते तर आता माजी ऊर्जामंत्र्यांसह भाजपाला भीक मांगो आंदोलन करण्याची गरज पडली नसती, असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रपरिषदेत माध्यम प्रतिनिंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले. ...
शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत येणा-या समस्या तनपुरे यांच्यासमोर मांडल्या. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा अनेक समस्या शेतक-यांनी सांगितल्या. ...
राहुरी शहराच्या विस्तारित पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कामाला सुरूवात होईल. २५ कोटी ९६ लाखाची विस्तारीत पाणीयोजना दीड वर्षांत कार्यान्वित होईल, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शुक ...
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे मीच परीक्षा पास झालो की, काय? अशी फिलींग मला झाली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी व ...