केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...
देशात पेट्रोल डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किमतीमुळे महागाईच्या दरात सतत वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...
आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही ...
केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी ...
ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत. ...
भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही. ...
गेली दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...