भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी (दि.९) सकाळी ११ व ...
निवडणुकांपूर्वी केंद्र व राज्यातील विद्यमान भाजप सरकारने महागाई नियंत्रणात आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावू आणि दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ ...
पाच महिन्यानंतर होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस संयुक्तरीत्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या कामापुरते सिमीत न राहता परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गाव व परिसरात ...
देश पातळीवर विकासाच्या नावावर विविध फसव्या घोषणांची भरमार सुरु आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मांडून, पास करुन सामान्य जनतेला भूलथापा देण्याचे कार्य राज्य व केंद्र शासन सातत्याने करीत असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
देशात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याचा उपचार घेण्यासाठी रुग्णांना देश आणि विदेशात जावे लागते. ...
पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी आहे. हे सत्य स्वीकारून खेळभावनेने खेळलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पोलीस विभागाने राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा घेऊन गोंदियाला नावलौकिक मिळवून दिला. ...
साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. ...
खोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे. ...