बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
तिकूल परिस्थितीवर मात करून पोखरी (ता. आंबेगाव) येथील सोमनाथ बेंढारी यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेतामध्ये यंदा उन्हाळी बटाट्याची लागवड करून ५० पिशव्या बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. ...
उन्हाळा लागला की, खेडोपाडी किंवा छोट्या गावात वाळवण करणे म्हणजे आजही एक उत्सव मानला जातो. प्रत्येकाच्या गच्चीवर काहीतरी किवा अंगणातील एखाद्या कोपऱ्यात बाज टाकली जाते आणि त्या बाजेवर हे पदार्थ वाळत घातल्याचे दिसून येते. ...
उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. हुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे 'होममेड' वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, बाजारात आवक वाढली आहे. ...
सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली. ...
आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सध्या शेतकऱ्यांचा रताळ्यांचा हंगाम सुरू झाला असून, लोणगाव येथील शेतकरी रताळे काढण्यात व्यस्त आहेत. महाशिवरात्रीला बाजारात मोठ्या प्रमाणात रताळ्या ...
कष्टाला जिद्दीची जोड दिल्यास काहीही अशक्य नसते याची प्रचिती कान्हूर मेसाई (ढगेवाडी) ता शिरूर येथील प्रगतशील शेतकरी सुखदेव बबन खर्डे व त्यांची पत्नी विमल सुखदेव खर्डे यांनी दाखवून दिली आहे त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन करत तीन क्विंटल बियाणातु ...