पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Nagpur News post offices टपाल विभागातर्फे आता आपल्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)’ची यंत्रणा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विदर्भ टपाल विभागात ८० टपाल घरांमध्ये हे सेंटर सुरू केले जात आहे. ...
एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेह ...
चांदोरी : सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा डाक विभागाला फटका बसला आहे. पूर्वी संदेशासाठी पत्राचा वापर करण्यात येत असे. परंतु, आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेटमुळे आता खासगी पत्रव्यवहारच बंद झाला असून, पत्रपेट्या इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. ...
Nagpur News post offices डाक विभागाने त्यांच्या काॅमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याअंतर्गत शहरातील २२ डाक कार्यालयांना सीएससी सेवेशी जाेडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला आहे. ...
Wardha News post bank लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. ...