पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office: भारतीय डाक घर अर्थात पोस्ट ऑफीसच्या योजना सुरक्षित आणि सर्वाधिक खात्रीदायक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे जास्त काळासाठी तुम्ही जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर पोस्टाच्या योजनेचा जरूर विचार करायला हवा. ...
post office : इंडिया पोस्टच्या या प्रस्तावामुळे केंद्र सरकारचे सुमारे 60 लाख निवृत्तीवेतनधारक आणि विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी एजन्सीच्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे. ...
सायखेडा : सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकाच्या संवादासाठी आता मोबाइलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतले आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेक ...
दुसऱ्या लाटेत अखंड सेवा; दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीनंतर पत्रसेवा हळूहळू लोप पावत गेली. परंतु, टपाल विभागाने वेळोवेळी बदल स्वीकारत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले. ...
९ जून १९२१ साली केवळ चार विद्यार्थ्यांसह सुरू झालेली आणि आज २६ हजार विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थ्यांसह पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेअंतर्गत ५ शाळा, ३ महाविद्यालये, एक व्यवस्थापकीय शैक्षणिक संस्था असा एका शिक्षण संस्थेचा प्रवास निश्चितच थक्क ...