डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
माणदेश जसा कणखर तसाच मृदूही, कणखर त्याची माती.. कष्टाने कमवलं तर सोनं करणारी, नाहीतर देणं वाढवणारी, याच माणदेशातील शेटफळे या ऐतिहासिक गावातील डाळिंबांनी रशियाच्या बाजारपेठेला भुरळ घातली आहे. ...
संरक्षित शेतीत फुलपिके, भाजीपाला व रोपवाटीकांसाठी शेतकरी हरितगृह, प्लास्टिक टनेल, शेडनेटगृह इत्यादींचा वापर करतात. हरितगृह व शेडनेटगृहाच्या तसेच मल्चिंग व क्रॉप कव्हर, द्राक्ष व डाळिंब पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान इ. साठी शासन अनुदान देत आहे. ...
पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ स ...
गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...
डाळिंबावरचे जिवाणुजन्य करपा प्रथम १९५२ मध्ये दिल्लीमधुन भारतात पसरले. सध्या हा रोग मोठया प्रमाणावर होते आणि महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या प्रमुख डाळिंब वाढवणाऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे. यात तेल्याचा मोठा प्रादुर्भाव दिसू ...