मुंबई शहर, उपनगरातील थंडीचे प्रमाण आता कमी होत आहे. तरीदेखील येथील वायुप्रदूषणाचा त्रास कायम आहे. आजही मुंबईतील मालाड, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि कुलाबा येथील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा खालावलेला आहे. ...
गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिम ...
River pollution Kolhapur- पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करा, आराखडा पूर्णत्वास आणण्याचा कालावधी ठरवून तो वेळेत पूर्णत्वास आणा व सुरू असलेल्या प्रकल्पांना गती द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली. ...