कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत. ...
जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. ...
आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी नदीवरील पुलाच्या खाली प्लास्टिक बाटल्या व पिशव्यांचे ढीग पडलेले आहेत. सदर नदीपात्रातील प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. शिवाय पर्यावरणाची हानीही होत आहे. सदर प्लास्टिक कचरा हा इतर ठिका ...
Nagpur News पर्यावरणीय संशाेधन संस्था म्हणून या ध्येयपूर्तीसाठी आतापासूनच त्यानुसार संशाेधनाचे प्रकल्प राबविण्यावर नीरीचा फाेकस राहील, अशी ग्वाही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था(नीरी)चे नवनियुक्त संचालक डाॅ. अतुल वैद्य यांनी दिली. ...
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. ...
Mumbai News: मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. कारण २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामानशास्त ...