वाढती लोकसंख्या, वाहने, सतत वाढते औद्योगिकीकरण, पावलोपावली सुरू असलेली महाकाय बांधकामे, वाढत जाणारा ई-कचरा, यामुळे मुंबई शहरदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. ...
देशाच्या राजधानीत थंडीचा मोसम असूनही दिल्ली शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीत उद्भवलेला वाद आणि त्याचे वकीलवर्गात उमटणारे पडसाद, या दोन घटनांवर बरीच गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. ...
चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते ...
शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणार्या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. ही धुळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुलै २0१६ पासून कृती आराखडा तयार करण्याचे बजावल्यानंतरही महापालिकेने काहीच के ...
दिल्ली सरकारच्या सम-विषम योजनेतून महिला आणि दुचाकी वाहनांना बाहेर ठेवण्याची दिल्ली सरकारची मागणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) मंगळवारी फेटाळून लावल्यानंतर दिल्ली सरकारने संबंधित याचिका मागे घेतली. ...