‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरीत परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. ...
पुणे शहरातून येणा-या मुळा-मुठा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात येत असल्याने वर्षानुवर्षे नद्यांचे प्रदूषण ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. ...
मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातील गारठ्यात वाढ झाली असतानाच, दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला ...
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. ...
नाशिक : जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचऱ्याचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही,तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भिती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव- वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्था ...
ज्याप्रमाणे लाइट मीटरचा वापर करत खेळण्यासाठी योग्य उजेड आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्याप्रमाणे एअर क्वालिटी मीटरचा वापर करत हवेची गुणवत्ता खेळण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हावी. ...
वायू प्रदूषणाने दिल्लीचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या महिन्यात हवेच्या प्रदूषणात चार ते पाच पटीने वाढ झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती नागपुरात नसली तरी वाढत्या वाहनांमुळे व जुनी वाहने मोडीत काढण्याकडे होत असलेल्या ...
मुंबईमध्ये सध्याच्या वातावरणातील पारा विस्कळीत झाला असून, दुपारी ऊन व रात्री बोचरी थंडी मुंबईकरांना झोंबत आहे. यामागची कारणे म्हणजे, मुंबईमध्ये सततची सुरू असलेली वाहतूक, बांधकामे, भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या कारणाने केले जाणारे खोदकाम, झाडांची कत्तल, ...