कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र महिनाभर बंद असतानादेखील त्यावर अवलंबून असणारे रासायनिक कारखाने आजही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ...
मार्च २०१७मध्ये दिल्लीत वर्ल्ड कॉन्फरन्स आॅन एनव्हायर्नमेंट आयोजित करण्यात आली होती. जगभरातील तज्ज्ञ तीत सहभागी झाले होते. जल, वायू प्रदूषणावर यात मंथन करण्यात आले. ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणातून आता स्पष्ट झाले आहे. ...
अर्थात काळ्या दम्याच्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या. ...
रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. ...
‘ओखी’ चक्रिवादळाचा तडाखा, पडलेला अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरित परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. ...
‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरीत परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. ...