ग्रीन लाईफ या संस्थेच्या तरुणांनी सायकल रॅली काढत प्रदूषण कमी करण्याचा संदेश दिला. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली. ...
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...
पश्चिम क्षेत्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाले. वातावरणातील धूळ आणि धुके एकत्र मिसळल्याने मुंबईत पसरलेल्या धुरक्यामध्ये वाढ झाली. ...
सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. ...
नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच ...