डीके शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी लिहिले, "जोपर्यंत एखादा शब्द लोकांसाठी जग अधिक चांगले बनवत नाही, तोपर्यंत शब्दाला ताकद नाही." ...
कार्यकर्त्यांनी आवाज वाढवल्याने काही वेळ वातावरण तापले. माणिकराव ठाकरे यांना भेटून भावना कळवतो, असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. ...