कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वा ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) लहान घटक पक्षांकडे भाजपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला आहे. ...
संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा ...
एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे. ...