भारतीय जनता पार्टीच्या अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला भाजपाचे महासचिव भुपेंद्र यादव यांनी २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला यश मिळणार असल्याचा दावा केला. देशाला हतबल नाही तर मजबुत पंतप्रधान हवा असून नरेंद्र मोदी पुन्हा ...
भाजपाच्या विरोधात राट्रीय स्तरावर महायुती साकारण्याच्या स्वप्नास नख लावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात खुशीचे वातावरण दिसत असले तरी, सखोल विचार केल्यास, त्यामुळे भाजपाला निवडणुकीत फार लाभ होईल असे वाटत नाही. ...
चर्चा निधी वळवण्याची, पळवण्याची, चर्चा अनुशेषाची, चर्चा मागासलेपणाची, चर्चा अन्यायाची, चर्चा पाणी अडवण्याची, चर्चा उद्योग, संस्था पळवण्याची आणि चर्चा राज्य पुनर्रचनेची. मराठवाडा बिनशर्त संयुक्त महाराष्टÑात सामील झाला. त्या घटनेला ५९ वर्षे होतील; पण अ ...
अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही ...
गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळविण्याचा घाट घातला जात असून यामुळे येथील पाण्याचा हक्क कायमचा जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब सुद्धा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. यासाठी प्रसंगी लढा द्यावा लागला तरी चालेल असा इशारा माजी उपमुख्यमंत्री ...
सध्याचे दिवस निवडणुकीचे आहेत, पुन्हा ‘एकबार’चा नारा असतानाच दुसरीकडे ‘परिवर्तन’ची हाक आहे. राजकारण पेटू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये मात्र परिवर्तनासाठी आलेले राष्टÑवादीचे दादा म्हणजेच अजित पवार आणि भाजपाचे संकटमोचक ग ...