नाशिक महापालिकेने ज्योतिकलशसारख्या काही वास्तू सील केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिकेला उत्पन्न हवे असेल, तर अन्य मार्गदेखील खूप आहेत. परंतु केवळ उत्पन्नासाठी सर्वच संस्थांना एका तराजूत तोलणे आणि कारवाई करणे योग्य ठरणार नाही. अशाप्रकारच्या ...
देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ...
गत लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला, असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला. ...