या आघाडीने एकजूट दाखवून सरकार स्थापन केले, तरी ते देशाच्या राजकारणाला 90 च्या दशकाप्रमाणे राजकीय अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण, आज हातात हात घेतलेले हे नेते एकमेकांच्या पायात पाय घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत, हे जनतेनं अनेकदा पाह ...
राजकीय नेते म्हणजे लुटारूंच्या टोळ्या असेच समीकरण बनले असून जमिनीच्या अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या थैल्यांच्या राजकारणाने विचारसरणी पोकळ बनवून मतदारांना लाचार केले आहे. ...
विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. ...
भाजपा आमदार साधना सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असून, त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे ...
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने बुथ लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंगणात उतरत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाला दोन्ही काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. भाजपा सत्तेत असल्याने दुर्गुणाची लागण झाली आहेच. नेत्यांमध्ये मतभेद आहेत. नेमक्या याच मुद्यावरुन राष्टÑवादी काँग्रेस बुध्दिभेद करण्याची रणनिती आखत आहे. ...