काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. ...
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या वावड्याच ठरल्या असून त्यांचा स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे. ...
अकोला- भाजपाचा विजयी रथ थांबविण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांमध्ये भारिप-बमसंचा सहभागही महत्त्वाचा होता. अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीसाठी सकारात्मक भूमिका घेत १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. ...
राजकारणातील स्त्री-पुरुष असमानता कमी करण्याच्या हेतूने या पक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पुरुषसत्ताक समाजात महिलांचेही समान महत्त्व निर्माण होणार आहे. संसदेमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी महिलांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. ...
भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने खळबळजनक दावा केला आहे. ...
साखरपट्ट्यातील राजकारण आणि डावपेच टिपेला पोहचू लागले आहे. भाजपच्या सर्व मोहिमांचे सूत्रधार चंद्रकांतदादा पवार काका-पुतण्यांच्या प्रत्येक चालीला आपल्याला दीड घर उधळणाऱ्या घोड्याच्या चालीने उत्तर देत आहेत. ...