कोणत्याही राजकीय पक्षाच्या केंद्र व राज्य सरकाने कायमस्वरुपी उपाय योजना केलेली नसल्याने कांदा उत्पादकांवर सातत्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम स्वरुपी तोडगा काढ ...
वांगं निवडतानासुद्धा किडकं वांगं आपण बाजूला काढतो. त्याप्रमाणे आता तालुक्याचं हे किडकं वांगं बाजूला करण्याची वेळ आली आहे. सगळी बांडगुळं मी सरळ करतो म्हणणा-या मालकांना मी हक्कानं एवढेच सांगेन, वडिलांच्या सात-बा-यावर ऐतखाऊ पोरानं दुस-याला बांडगूळ म्हणण ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. असा आरोप केजरीवाल यांनी केला. ...
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधीं यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...