घाघरा नदीकाठच्या भागात लांडगे आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बहराइच जिल्ह्याचा दौरा केला. ...
Dasara Melava 2025: राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, शेतकरी बांधवांवर कोसळलेले अस्मानी संकट अशा कठीण परिस्थितीचा विचार करता दसरा मेळावे घेण्यावरून राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...