देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही, त्यांचा पुढील हप्ता थांबू शकतो. ...
PM Kisan Yojana Recovery : काम महसूल विभागाने करायचे आणि पुरस्कार कृषी विभागाने घ्यायचा, या मुद्द्यावरून या दाेन्ही विभागांमध्ये आठ महिन्यांपूर्वी वाद सुरू झाला. ...
PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. ही रक्कम केंद्र सरकार दुप्पट करण्याचा विचार करत आहे. ...