देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६ हजार रूपयांचा निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प् ...
कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...