प्लॅस्टिक बंदी होऊन १२ दिवस होत नाहीत तोच निर्णयात पहिला बदल करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना या बंदीतून मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. ...
मार्चमध्ये राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टीक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरिम निर्णय देणार आहे. प्लास्टीक बंदीसंबंधी राज्य सरकारच्या समितीपुढे निवेदन मांडून त्यावर निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या प्लास्टीक बंदीसंदर्भातील अधिसूचनेला स्थग ...
गोव्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध नगरपालिका व शासकीय यंत्रणेने एकत्रितपणे युद्धच छेडले आहे. ...
नाशिक : महापालिका हद्दीत गेल्या २३ मार्चपासून प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णत: बंदी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेते, व्यापारी आणि वितरकांना संबंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली. ...
गुढीपाडव्याच्या दिवशी सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली. परंतु, ज्यांच्या घरी आधीच प्लॅस्टिक पिशवी व थर्माकोल जमा असेल त्यांनी काय करावे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ...