मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात ये ...
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्य ...
भंडारा येथे लोकमंगल समूहाच्या वतीने बांबू प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सुनील देशपांडे येथे आले असता त्यांनी बांबू या विषयावर माहिती दिली. करंगळीच्या आकारापासून ते एक फुट व्यास असलेले बांबू देशात सर्वत्र उपलब्ध आहेत. सह ...