मुंबई : प्लॅस्टिकमुक्तीसाठी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील पंधरा हजार नागरिक सरसावले असून, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या आता येथील नागरिक, फेरीवाले, दुकानदार वापरत नसल्याचे चित्र आहे. ...
प्लास्टिकच्या वस्तू आणि पिशव्यांवर बंदी घातली तरी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये ही बंदी कशी केली जाणार हा प्रश्न आहेच. शहरनियोजनकार आणि नगरअभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी लोकमतच्यामार्फत आपली मते मांडली आहेत. ...
पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून, आज मंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांत प्लॅस्टिक बंदी लागू करून ...