आज राज्यभर महाविकास आघाडी आणि विविध कामगार संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) ठेवण्यात आला होता. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा (lakhimpur kheri violence) निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये पुण्यात काही ठिकाणी कडकड ...
जेव्हा आम्ही नंदीचे खेळ करतो तेव्हा शिधा मिळतो तेव्हा त्यांची आठवण होते आत्ता मंदिरही सुरू होत असल्याने काही मंडळी विविध तीर्थक्षेत्री उदरनिर्वाहासाठी काही बैलांना घेऊन गेली आहेत. पण भोलेनाथ आणि शंकराची आम्हाला सतत आठवण येत असल्याचे वाकोडे यांनी सांग ...