सोयाबीन पीक साधारणतः २० ते २५ दिवसांचे झाले की त्यावर पाने खाणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन वाढीच्या अवस्थेत १० ते २० टक्के पाने खाल्ल्यामुळे जरी फारसे नुकसान होत नसले तरी फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या वेळेस अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे ...
चुकीचे तणनाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहे तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...
सध्या टोमॅटोची टंचाई आहे, मात्र अनेक शेतकरी संरक्षित पाण्यावर टोमॅटोची शेती मोठ्या कौशल्यानं करत आहेत. अनेकांना कीड रोगांचा सामना करावा लागत असून त्यावर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. ...