लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a simple way to store turmeric rhizomes to make them last longer; read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. ...

हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा हापूस आंब्यावर होतोय परिणाम; उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत - Marathi News | The continuous change in climate is affecting the mango crop; Gardeners are in financial difficulty due to the increase in production costs. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा हापूस आंब्यावर होतोय परिणाम; उत्पादन खर्च वाढल्याने बागायतदार आर्थिक अडचणीत

Hapus Mango Farming : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवे संकट आहे. ...

ड्रोन होईल शेतकऱ्यांचा सालगाडी; वाचा भविष्यात कशी असेल ड्रोन तंत्रज्ञानाची आधुनिक प्रगत शेती - Marathi News | Drones will become the lifeline for farmers; Read how modern advanced farming with drone technology will be in the future | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रोन होईल शेतकऱ्यांचा सालगाडी; वाचा भविष्यात कशी असेल ड्रोन तंत्रज्ञानाची आधुनिक प्रगत शेती

Drone Technology In Agriculture : भविष्यात ड्रोन तंत्रज्ञानाचा विस्तार अधिक वेगाने होणारा असून, कृषी क्षेत्राचे स्वरूपच बदलून जाणार आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत ड्रोन तंत्रज्ञानाने भविष्य काय आहे याविषयीची सविस्तर माहिती.  ...

अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकावर किड व रोग प्रादुर्भावाची शक्यता; कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | Unseasonal rains may cause pests and diseases to attack mango and cashew crops; how will you manage them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकावर किड व रोग प्रादुर्भावाची शक्यता; कसे कराल व्यवस्थापन?

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागामध्ये पावसाळी ढगाळ वातावरण दिसून येत असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारचे वातावरण हे किड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. ...

भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन - Marathi News | Ratnagiri-8 rice variety is popular; This year, seed production at Konkan Agricultural University tripled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन

चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...

Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर - Marathi News | Mango Harvesting : How to harvest mangoes to avoid damage to the fruit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो. ...

यंदा ८३ दिवसातच गाळप हंगाम संपला; देशाच्या साखर उत्पादनात होणार मोठा बदल - Marathi News | This year, the sugarcane crushing season ended in 83 days; a major change in the country's sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ८३ दिवसातच गाळप हंगाम संपला; देशाच्या साखर उत्पादनात होणार मोठा बदल

Sugarcane Crushing 2024-25 देशातील साखरेचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्याने साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थाचीही महागाई होण्याची शक्यता आहे. ...

शेतकऱ्यांनो रासायनिक घटकांच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे टाळा; मेंदूवर परिणाम होऊन नैराश्याची समस्या उद्भवतेय - Marathi News | Farmers should avoid prolonged exposure to chemical agents; they are affecting the brain and causing depression | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो रासायनिक घटकांच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे टाळा; मेंदूवर परिणाम होऊन नैराश्याची समस्या उद्भवतेय

शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. सततच्या दुष्काळी स्थिती, आर्थिक अडचणी आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. ...