२००४ मध्ये वाजपेयी सरकारने नवीन पेन्शन योजना अनिवार्य केली होती, जी तेव्हापासून सुरू आहे. तथापि, अनेक राज्य सरकारांनी लोकांच्या दबावात जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र, त्यांना तीव्र आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ...
Old Pension Scheme: गेल्या काही काळापासून कळीचा मुद्दा ठरलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारांनी अखिल भारतीय सेवेतील व्यक्तींना जुन्या पेन्शनबाबत एक वेळचा पर्याय द्यावा, अशी सूचना केंद्र सरकराने दिली आ ...
Nashik: महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. ...