Pearl Millet बाजरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते. बाजरीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
Pearl farming Success Story: सांगली जिल्ह्यातील तरुण मोत्यांच्या शेतीचा वस्ताद बनला आहे. या शेतीतून तो लाखोंची कमाई करतोच शिवाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम करतोय. ...
राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीकविम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून यंदाही ९ पिकांसाठी योजना आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. ...
वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, तूर, भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे. ...
राज्यात गेल्या आठवड्यावर सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे २१ जिल्ह्यांमध्ये ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ...
आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोन्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. ...
पीक पद्धत बदलत असल्याचे कृषी विभागाच्या येत्या खरीप हंगाम नियोजनावरून दिसत आहे. कारण, अपेक्षित खरीप पेरणी क्षेत्र तब्बल पावणेचार लाख हेक्टर गृहीत धरण्यात आले आहे. ...