पीएमपीचे उत्पन्न असेच टिकून ठेवायचे असेल तर अधिकाऱ्यांच्या नेहमी होणाऱ्या बदल्या, राज्य सरकारसह दोन्ही महापालिकांकडून झालेले दुर्लक्ष याकडे देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ...
नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नां ...
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. ...