रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...
आपण पाहिलेच असेल की, यापूर्वी रेल्वेतील बाथरूमचे चेम्बर खुले असत. यामुळे प्रवासी टॉयलेटला गेल्यानंतर, संर्व घाण पटरीवरच पडत होती. यामुळे रेल्वेला मोठे नुकसान होत होते. ...