नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानकाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ ...
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले. ...