नरवाडी येथील ज्ञानोबा भाऊराव जोगदंड (76) या शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. नापिकी व बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून जोगदंड यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातवाने पोलिसांनी दिली. ...
२६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़ ...
जिल्हा परिषदेचा निधी वितरित करताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच निधी वाटपासंदर्भात अन्याय होऊ दिला जाणार नाही. तेव्हा सदस्यांनी आपसात समन्वय राखावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना राकाँच्या तीन्ही आमदारांनी दिला आह ...
वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्य ...
जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊ ...
शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शौचालयाला चक्क कुलूप ठोकले. ...
शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यास अधिकार्यांकडून टाळाटाळ होत असल्याने संतप्त कामगारांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. ...