जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...
ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक् ...
तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...
नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायती आणि नगरपालिका, जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या वाढल्याने तसेच नगराध्यक्षांच्या निवडी थेट जनतेतून झाल्याने परभणी-हिंगोली विधान परिषद मतदार संघात ९३ मतदार वाढले आहेत. त्यामुळे यावेळेस उमेदवारांवर प्रचारासाठी आर्थिक ...