शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यास अधिकार्यांकडून टाळाटाळ होत असल्याने संतप्त कामगारांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. ...
परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी ...
खरीप हंगामातील पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल केलेले तालुक्यातील तब्बल १ हजार प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत. त्यामुळे विम्याच्या रक्कमेपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
पाणीपुरी खाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपी पाणीपुरी चालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे. ...
स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे. ...
सातबारासाठी शेतकर्यांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३ गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकर्यांना गावा ...