जिल्ह्याचा मानव निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास योजने अंतर्गत वर्षभरात निधीचे वितरण करण्यात आले खरे; परंतु, मार्च महिना संपत आला तरी अनेक यंत्रणांनी उपलब्ध निधीच्या खर्चाचे विवरण दाखल न केल्याने हा निधी खर्चण्यास आखडता हात घेतल्याचे स्पष्ट होत ...
औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
केंद्र शासनाने ट्रिपल तलाक बिल रद्द करावे तसेच मुस्लिम शरियत कायद्यात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी २८ मार्च रोजी परभणी शहरातून मुस्लिम महिलांनी अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढला़ या मोर्चात हजारो महिला हातात फलक घेऊन सहभागी झ ...
प्रेम हे आंधळं असत असे म्हटले जाते, प्रेमामध्ये वय,लिंग अथवा जाती-पातीला स्थान नसल्याचा प्रत्यय औरंगाबादेतील सातारा परिसरात घडलेल्या एका घटनेने आज समोर आले. ...
जिल्हा नियोजन समितीमार्फत विकासकामे करण्यासाठी मार्च महिन्यातच तरतुदीच्या तुलनेत ४१ टक्के निधीचे वितरण झाल्याने या निधीतून विकासकामे कधी होतील, असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे मार्च एण्डमुळे निधी वितरणाबरोबरच खर्चासाठीही अधिकाऱ्यांची घाई गडबड सु ...
देशात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. ...
वीज वितरण कंपनीमधील अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावल्या प्रकरणी जिल्ह्यातील ४५ अभियंत्यांनी २१ तास आत्मक्लेश आंदोलन केले. अभियंत्यांनी सोमवारची रात्र कार्यालयातच काढली. ...
मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही. ...