शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश द ...
पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या ...
जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेमध्ये लाखो उमेदवारांनी अर्ज केले असताना केवळ ८० ते ९० हजार उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी न बोलावून या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. तेव्हा ...
मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीच्या वतीने २२ जून रोजी दुपारी १ वाजता २१ जणांनी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़ ...
तालुक्यातील दहा हजार शेतकरी पिक विम्यापासुन वंचित आहेत, त्यांना तात्काळ पिक विम्याची रक्कम देण्यात यावी या मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...