शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्या ...
येथील शासकीय धान्य गोदामात प्रत्येक पोत्यामागे दोन किलोचे धान्य कमी भरत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोदामपालाची बदली होऊनही गोदामातील सावळा गोंधळ बाहेर येऊ नये म्हणून गोदामपाल पदभार सोडण्यास तयार नाही. ...
राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरू केलेल्या रमाई आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीला प्रशासकीय दिरंगाईचा अडथळा निर्माण होत असून, निधी मुबलक उपलब्ध असतानाही योग्य तो समन्वय राज्यस्तरावरून राखला जात नसल्याने योजनेला म्हणावी तशी गती मिळत न ...
गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळी सवलती लागू करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणोला दिले आहेत. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. ...
शहरातील एका बारवर उधार दारु देण्याच्या कारणावरुन लोखंडी गज, विटांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे. ...