तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़ ...
एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे. ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल ...
शेतकरी संपूर्ण विश्वाला धान्य पुरवठा करुन प्रत्येकाची भूक भागवितो. स्वत: मेहनत करुन धान्य पिकवितो. तो शेतकरी सर्व व्यवस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रथमस्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रमणाचार्य विशुद्धसागर महाराज यां ...
दुकान चालवायचे असेल तर पैशांची मागणी करीत बळजबरीने खिशातील पैसे काढून घेतल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तासाभरातच आरोपीला अटक केली आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करुन वर्षभरापूर्वी बांधलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची एका वर्षातच दुरवस्था झाली असून, नव्याचे नऊ दिवसही या इमारतीचे नाविण्य टिकले नसल्याने रुग्णांची गैरसोय मात्र कायम आहे. ...
संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या २०८ शेतकरी संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकरी, शेत मजुरांच्या समस्यांसाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
टंचाई काळात पाण्याचे खाजगी स्त्रोत अधिग्रहित केल्यानंतर अधिग्रहणधारकाला दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील विहीर, बोअर मालकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. ...