जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ...
परभणी तालुक्यातील पिंगळी येथे शेत शिवारात लागलेल्या आगीमध्ये सुमारे ४ हजार कडबा आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी १९ एप्रिल रोजी एका आरोपीस अटक केली असून आणखी एक आरोपी हाती लागला असल्याची माहिती मिळाली आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांधलेल्या सिंचन विहिरींची सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची देयके थकली असून चार महिन्यांपासून लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
शहरातील साखलाप्लॉट भागात वीज तारांचे जाळे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कोणाच्या घरावरुन तर कोठे रस्त्याच्या मधोमध ओढलेल्या वीज तारांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. ...
वालूर परिसरातील शेतामध्ये संत बाळू मामा यांच्या पालखीचा आठ दिवस मुक्काम राहिला़ या काळात दररोज वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम पार पडले़ पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले़ ...
तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़ ...