म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. ...
शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये नेहमीच पैशांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्याच बरोबर दुष्काळी अनुदान वाटपात अडथळा निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध ...
एकीकडे जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढला असताना दुसरीकडे मात्र शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसूून येत आहे. गंगाखेड शहराला १५ दिवसांआड तर जिंतूर व पूर्णा शहरात ८ दिवसांआड नळांना पाणी सुटत असल्याने शहरी ...
परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेेत तालुक्यातील ५० गावांनी सहभाग घेतला आहे. यातील १५ गावांतील ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्रीपासून श्रमदानाला सुरुवात केली. ...
रमाई आवास योजनेंतर्गत शहरात १६०० घरकुलांना मंजुरी दिली असली तरी वाळू उपलब्ध नसल्याने केवळ ३६२ घरकुलं अंतिम टप्प्यात पोहचली आहेत. उर्वरित घरकुलांसाठी वाळूची अडचण सतावत असून महापालिकेचे उद्दिष्ट यावर्षी रखडले आहे. ...