म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मासेमारी हा व्यवसाय धोक्यात आला आहे. तेव्हा मत्स्य व्यवसाय संस्था व्यापाऱ्यांना ज्या दराने मासे विक्री करतात तोच दर मासेमारी करणाºया मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप त ...
परभणी ते मानवत रोड दरम्यानच्या रेल्वेमार्गावर परभणीहून पान्हेरा, देऊळगाव आवचारकडे जाणाऱ्या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग उभारण्यात आल्याने शेतकरी, ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरु करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात बाजार समितीत ९ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलावा प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात लिलाव सु ...
मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे. ...
जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. ...