म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कर ...
तालुक्यातील ६४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विहीर, बोअर अधिग्रहणाबरोबर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे ८८ प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये ७७ प्रस्ताव हे अधिग्रहणासाठी असून ११ प्रस्ताव टँकरसाठी आहे ...
येथील पंचायत समिती कार्यालयात कर्मचारी आणि नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थांची व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत ...
पाथरी-माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक होवून कार चालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास घडली आहे़ त्याच प्रमाणे जीपमधील १० जण जखमी झाले असून, गंभीर तिघांवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आह ...
पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, टंचाईग्रस्त गावांतील ४२ हजार ६०० ग्रामस्थांना ३० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ ...
जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़ ...