पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले अ ...
नवीन नळ जोडणी घेण्याच्या कारणावरुन नगरसेवकाच्या भावजयीस चाकूचे वार करुन मारहाण झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील रमाबाई नगरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
पालम ते लोहा मार्गावर आईनवाडी फाट्यानजीक स्कॉर्पियो- दुचाकीच्या अपघातात वडील जागेवरच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुयनी गावावर शोककळा पसरली. ...
येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
शहरात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात या कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत. ...