पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ४०७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ त्यापैकी ८३ विहिरींचे पाणी टँकरसाठी तर ३२४ विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले आहे़ ...
पेडगाव येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचा होत असलेला त्रास दूर करण्यासाठी आधी पर्यायी रस्ता आणि त्यानंतर पुलाचे काम करण्याचा तोडगा ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काढण्यात आला़ ...
गुन्ह्यांचा तपास उत्कृष्ट पद्धतीने करून दोष सिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस दलातील तपासी अंमलदारांचा ७ जून रोजी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़ ...
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या रुग्णांसाठी मोफत औषध देण्याची शहाणे परिवाराची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, यावर्षीही ८ जून रोजी हे औषध घेण्यासाठी परभणीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़ ...
एक वर्षांपासून थकलेले मानधन आणि प्रवास भत्ता अदा करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
पाथरी, मानवत आणि जिंतूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाºयासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयाने ठिकठिकाणी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
येथील संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात ३४६ रोपांचे वाटप करण्यात आले. ...
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरून विटा बु. येथे जाणाऱ्या वीजपुरवठ्यात वादळी वाºयाने बिघाड झाला आहे. मात्र अद्याप हा बिघाड दुरुस्त करण्यात न आल्याने ४ दिवसांपासून विटा बु. गाव अंधारात आहे. यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आ ...