जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निम्न दूधना प्रकल्पातून १५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली असून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांन ...
येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ ...
वसमत रस्त्यावरील खानापूर नगरासह परिसरातील इतर वसाहतींमध्ये जलवाहिनी नसल्याने दोन महिन्यांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी कामधंदा सोडून भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. महापालिकेने सुरु केलेले टँकर तोकडे पडत असल्या ...
ढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. ...
मनरेगाच्या कामांना मान्यता देण्यासाठी केंद्र शासनाने चालू आर्थिक वर्षापासून सेक्युअर सॉफ्टवेअर प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे गतवर्षी मंजूर असलेल्या सेल्फवरील कामांना या प्रणालीत वर्ककोड मिळत नसल्याने नव्याने मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन ...
युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळदरी अंतर्गत गंगाखेड शहरातील बी.एड. महाविद्यालयात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन १ मे रोजी संस्थाचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
शेतातील धुरा जाळत असताना अचानक अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने एक शेतकरी भाजून जखमी झाल्याची घटना २ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आडगाव शिवारात घडली. ...
जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये २६ हजार ९०० मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. ...