शहरातील नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती या प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी उभारलेले पाणवठे शोभेचे बाहुले ठरत असून, नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुक ...
लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर मतदार संघातील ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची चिठ्ठ्यांची मोजणी करून ती मतदानाशी पडताळून घेतली जाणार आहे़ ...
युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे़ जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी प्रत्यक्ष आचारसंहिता शिथिल झाली नसल्याने चालू आर्थिक वर्षातील कामांचा आराखडा तयार करण्यासाठी किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे़ ...
वाचनाने विचार प्रगल्भ होतात़ त्याचबरोबर पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते़ त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ अशोक ढवण यांनी केले़ ...