जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ ...
देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना ता ...
येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. पावसाळा सुुरु झाला की स्थानक परिसरात पाण्याचा डोह साचून प्रवाशांची गैरसोय होते. दरवर्षी हा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्या ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. गणवेशासाठी लागणारी रक्कमच शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग झाली नसल्याने गणवेश खरेदीसाठी जुलै महिना उजाडण्याच ...