जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले. ...
तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून पाणी मिळविण्यासाठी दररोज विविध भागात मोठ्या प्रमाणात बोअर घेतले जात आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सर्वसाधारणपणे ५०० फूट खोल बोअर खोदूनही पाणी लागत नसल्याचे दिसत आहे. बोअरचे प्रमाण वाढल्याने पाण्याच्या शोध ...
येथील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ मे पर्यंत याद्या अद्यावत केल्या जाणार आहेत. या पदासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोट न ...
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत मानवत तालुक्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण ६६३ लाभार्थी महिलांना लाभ देण्यात आला असून, ३३ लाख रुपयांच्या अनुदानाचे लाभार्थी महिलांना वाटप करण्यात आले आहे. ...
निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात १५ दलघमी पाणी सोडण्यास परतूर, मंठ्याच्या नेते मंडळींकडून विरोध केला जात असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहानुभूतीची भूमिका दाखविण्याऐवजी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केल ...